IND vs PAK T20 WC 2022: अर्शदीपने केला कहर, बाबर आणि मोहम्मद रिझवानला केले बाद

भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Team India (Photo Credit - Twitter)

T20 विश्वचषक 2022 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना मेलबर्नमध्ये खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. अर्शदीप सिंहचा गोलंदाजीने कहर केला, बाबर आणि मोहम्मद रिझवानला केले बाद.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement