IND vs ENG 2nd Test Day 2: लॉर्ड्स कसोटीवर टीम इंडियाची मजबूत पकड, लंचब्रेक पर्यंत 7 विकेट्स गमावून काढल्या 346 धावा

इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्स कसोटी सामन्यात भारताने दुसऱ्या दिवसाच्या दुपारच्या जेवणापर्यंत 7 विकेट्स गमावून 346 धावा केल्या आणि मालिकेच्या दुसऱ्या सामन्यावरील पकड मजबूत केली आहे. दिवसाच्या पहिल्या सत्राची घोषणा झाली तेव्हा भारतासाठी अष्टपैलू रवींद्र जडेजा 31 धावा करून खेळत होता. तसेच इंग्लंडने लंचब्रेकपर्यंत चार विकेट्स घेत टीम इंडियाला मोठे झटके दिले.

इंग्लंड विरुद्ध भारत लॉर्ड्स टेस्ट (Photo Credit: PTI)

IND vs ENG 2nd Test Day 2: इंग्लंडविरुद्ध (England) लॉर्ड्स कसोटी (Lords Test) सामन्यात भारताने (India) दुसऱ्या दिवसाच्या दुपारच्या जेवणापर्यंत 7 विकेट्स गमावून 346 धावा केल्या आणि मालिकेच्या दुसऱ्या सामन्यावरील पकड मजबूत केली आहे. पहिल्या सत्रात भारताने 4 विकेट्स गमावून आणखी 70 धावा काढल्या.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement