‘गेल्या सहा महिन्यात माझ्या आयुष्यात बरंच काही घडलं, माझ्यावर अन्यायही झाला...' विश्वविजेतपद पटकावल्यानंतर हार्दिकने व्यक्त केल्या भावना

भारतीय संघाने 14 वर्षांचा आयसीसी ट्रॉफिचा दुष्काळ संपवत भारताने टी-20 विश्वचषकाचे जेतेपद पटकावले आहे. या सामन्यानंतर हार्दिक पंड्या भावूक झालेला दिसून आला.

Hardik Pandya Hugs Jay Shah

भारतीय संघाने 14 वर्षांचा आयसीसी ट्रॉफिचा दुष्काळ संपवत भारताने टी-20 विश्वचषकाचे जेतेपद पटकावले आहे. या सामन्यानंतर हार्दिक पंड्या भावूक झालेला दिसून आला. गेल्या सहा महिन्यात माझ्या आयुष्यात बरंच काही घडलं. माझ्यावर अन्यायही झाला पण मी बोललो नाही. माझा दिवस येईलच याची मला खात्री होती. असं अष्टपैलू हार्दिक पंड्याने सांगितलं. हार्दिकने शेवटचं षटकात 16 धावांचा यशस्वी बचाव केला. भारताने सामना जिंकताच हार्दिकच्या अश्रूंचा बांध फुटला. सामन्यानंतर बोलताना हार्दिकने आपल्या भावना व्यक्त केल्या.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement