टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजांवर माजी ऑस्ट्रेलियन दिग्गज फिदा, म्हणाले- ‘20 वर्षे टिकून राहील वर्चस्व’

मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह सारख्या अव्वल गोलंदाजांच्या जागी वेगवान गोलंदाजी विभागात भारतीयांकडे पुरेसे कौशल्य आहे, असे मत ऑस्ट्रेलियाचे माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली यांनी व्यक्त केले आहे. ऑस्ट्रेलियन दिग्गज म्हणाला की, 'मी भारतीय गोलंदाजी आक्रमणाबद्दल एक शब्द सांगू शकतो की ते विलक्षण आहेत. ही अशी गोष्ट आहे जी भारत पुढील 10, 15 किंवा 20 वर्षे चांगले करू शकेल.

टीम इंडिया (Photo Credit: PTI)

मोहम्मद शमी (Mohammed Shami) आणि जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) सारख्या अव्वल गोलंदाजांच्या जागी वेगवान गोलंदाजी विभागात भारतीयांकडे (India) पुरेसे कौशल्य आहे, असे मत ऑस्ट्रेलियाचे (Australia) माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली (Brett Lee) यांनी व्यक्त केले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement