टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजांवर माजी ऑस्ट्रेलियन दिग्गज फिदा, म्हणाले- ‘20 वर्षे टिकून राहील वर्चस्व’
मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह सारख्या अव्वल गोलंदाजांच्या जागी वेगवान गोलंदाजी विभागात भारतीयांकडे पुरेसे कौशल्य आहे, असे मत ऑस्ट्रेलियाचे माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली यांनी व्यक्त केले आहे. ऑस्ट्रेलियन दिग्गज म्हणाला की, 'मी भारतीय गोलंदाजी आक्रमणाबद्दल एक शब्द सांगू शकतो की ते विलक्षण आहेत. ही अशी गोष्ट आहे जी भारत पुढील 10, 15 किंवा 20 वर्षे चांगले करू शकेल.
मोहम्मद शमी (Mohammed Shami) आणि जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) सारख्या अव्वल गोलंदाजांच्या जागी वेगवान गोलंदाजी विभागात भारतीयांकडे (India) पुरेसे कौशल्य आहे, असे मत ऑस्ट्रेलियाचे (Australia) माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली (Brett Lee) यांनी व्यक्त केले आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement
Advertisement