IND vs SA 5th T20: पावसामुळे पाचवा T20 सामना रद्द, मालिका बरोबरीत

बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाचवा आणि शेवटचा T20 आंतरराष्ट्रीय सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका 2-2 अशी बरोबरीत संपली.

Photo Credit - Twitter

बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाचवा आणि शेवटचा T20 आंतरराष्ट्रीय सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका 2-2 अशी बरोबरीत संपली.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement