Vijay Wadettiwar: टोलचा पैसा जातो कोठे? याची चौकशी झाली पाहिजे- विजय वडेट्टीवार

वाहनमालकाकडून टोलेचे घेतले, तसेच शासनाकडूनही पैसे घेतले जात आहेत. पैसा जातो कुठे? याची चौकशी झाली पाहिजे. त्यांना टोल माफ करायचा असेल तर ठाणेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी निर्णय घ्यावा, असे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

Vijay Wadettiwar | (Photo Credit: twitter)

राज्यातील टोलमाफीचा निर्णय आम्हीच 2014 मध्ये घेतला, असे विधान उपमुख्यमंत्र्यांनी केले. चारचाकी वाहनांना टोल माफ केल्याच्या वक्तव्याची पुनरावृत्ती केली. त्यामुळे प्रश्न असा निर्माण होतो आहे की, वाहनमालकाकडून घेतले, तसेच शासनाकडूनही पैसे घेतले जात आहेत. पैसा जातो कुठे? याची चौकशी झाली पाहिजे. त्यांना टोल माफ करायचा असेल तर ठाणेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी निर्णय घ्यावा, असे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

ट्विट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement