नाशिक: अवकाळी पावसामुळे गहू, कांदा, मका शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान; लवकरात-लवकर पंचनामा करून शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत द्यावी, आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांची मागणी
लवकरात लवकर पंचनामा करून शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत द्यावी. तसेच राज्य सरकारने यासाठी त्वरित आदेश द्यावेत, अशी मागणी भारती पवार यांनी म्हटलं आहे.
नाशिकमध्ये अवकाळी पावसामुळे गहू, कांदा आणि मका या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांनी सांगितले की, "मी काही शेतांमध्ये वैयक्तिकरित्या परिस्थिती पाहिली. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. लवकरात लवकर पंचनामा करून शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत द्यावी. तसेच राज्य सरकारने यासाठी त्वरित आदेश द्यावेत, अशी मागणी भारती पवार यांनी म्हटलं आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
COVID-19 Surge 2025: कोरोना महामारीनंतर ओमिक्रॉन सबव्हेरियंट JN.1 संसर्गात वाढ, अशिया खंडात चिंतेचे वातावरण
Advertisement
Advertisement
Advertisement