नाशिक: अवकाळी पावसामुळे गहू, कांदा, मका शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान; लवकरात-लवकर पंचनामा करून शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत द्यावी, आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांची मागणी

लवकरात लवकर पंचनामा करून शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत द्यावी. तसेच राज्य सरकारने यासाठी त्वरित आदेश द्यावेत, अशी मागणी भारती पवार यांनी म्हटलं आहे.

MoS Health Dr Bharati Pravin Pawar (PC - ANI)

नाशिकमध्ये अवकाळी पावसामुळे गहू, कांदा आणि मका या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांनी सांगितले की, "मी काही शेतांमध्ये वैयक्तिकरित्या परिस्थिती पाहिली. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. लवकरात लवकर पंचनामा करून शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत द्यावी. तसेच राज्य सरकारने यासाठी त्वरित आदेश द्यावेत, अशी मागणी भारती पवार यांनी म्हटलं आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement