UPSC: यूपीएससी परीक्षेत यश मिळवण्याऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले कौतूक

‘सारथी’ व ‘बार्टी’च्या प्रत्येकी 21 आणि 9 विद्यार्थ्यांसह राज्यातील शंभरहून अधिक विद्यार्थ्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अंतिम परीक्षेत यश मिळवले आहे.

Uddhav Thackeray (Photo Credit: Twitter)

‘सारथी’ व ‘बार्टी’च्या प्रत्येकी 21 आणि 9 विद्यार्थ्यांसह राज्यातील शंभरहून अधिक विद्यार्थ्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अंतिम परीक्षेत यश मिळवले, ही अतिशय अभिमानाची व गौरवाची बाब आहे. त्यांनी महाराष्ट्राचे नाव मोठे केले असून त्यांचे खूप कौतुक वाटते, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. ट्वीट-

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement