Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरेंची वेळ संपली आहे, एकनाथ शिंदे यांचा गट भाजपसोबत सरकार स्थापन करणार - रामदास आठवले
महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर रामदास आठवले यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, 'उद्धव ठाकरेंची वेळ संपली आहे. बहुतांश आमदार एकनाथ शिंदे (बंडखोर शिवसेना आमदार) यांच्यासोबत जाणार असून ते भाजपसोबत सरकार स्थापन करतील.
महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर रामदास आठवले यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, 'उद्धव ठाकरेंची वेळ संपली आहे. बहुतांश आमदार एकनाथ शिंदे (बंडखोर शिवसेना आमदार) यांच्यासोबत जाणार असून ते भाजपसोबत सरकार स्थापन करतील.
Tweet
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Lake Water Level: मुंबईमध्ये लवकरच पाणीकपात जाहीर होणार? शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांमधील साठा 30.24% पर्यंत घसरला, उच्च तापमानामुळे जलद बाष्पीभवन ही प्रमुख चिंता
Robert Vadra Land Deal Case: हरियाणा जमीन व्यवहार प्रकरणात ईडी चौकशी; रॉबर्ट वड्रा यांच्याकडून संतप्त प्रतिक्रिया, भाजपवर हल्लाबोल
Unauthorized Schools in Maharashtra: महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांच्या भवितव्यास धोका; राज्यातील जवळपास 4,000 अनधिकृत शाळांबद्दल MESTA ने व्यक्त केली चिंता
Tamil Nadu Assembly Election 2026: तामिळनाडूमध्ये भाजप आणि अण्णाद्रमुकमध्ये युती! पलानीस्वामींच्या नेतृत्वाखाली एकत्र निवडणूक लढणार
Advertisement
Advertisement
Advertisement