Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरेंची वेळ संपली आहे, एकनाथ शिंदे यांचा गट भाजपसोबत सरकार स्थापन करणार - रामदास आठवले

महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर रामदास आठवले यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, 'उद्धव ठाकरेंची वेळ संपली आहे. बहुतांश आमदार एकनाथ शिंदे (बंडखोर शिवसेना आमदार) यांच्यासोबत जाणार असून ते भाजपसोबत सरकार स्थापन करतील.

Ramdas Athawale (Photo Credit - Twitter)

महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर रामदास आठवले यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, 'उद्धव ठाकरेंची वेळ संपली आहे. बहुतांश आमदार एकनाथ शिंदे (बंडखोर शिवसेना आमदार) यांच्यासोबत जाणार असून ते भाजपसोबत सरकार स्थापन करतील.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement