Uddhav Thackeray: बाबरी जेव्हा पाडली तेव्हा हे सगळे कुठे होते, भाजपकडे कोणतंही शौर्य नव्हतं, उद्धव ठाकरेंची भाजपावर जोरदार टीका
बाबरी मशीद पाडण्यात एकाही शिवसैनिकाचा हात नव्हता, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.
बाबरी मशीदीबाबत उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी एक खळबळजनक दावा केल्यानंतर आता राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. बाबरी मशीद पाडण्यात (Babri Masjid Demolition) एकाही शिवसैनिकाचा हात नव्हता, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. यानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) भाजपावर (BJP) जोरदार टीका केली आहे. बाबरी जेव्हा पाडली त्यावेळी हे लोक कुठे होते असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. बाबरी पाडली तेव्हा हे सगळे 'उंदीर' बिळात लपले होते. आता हे सगळे बिळातून बाहेर आले आहेत, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली होती. या प्रकरणात चंद्रकांत पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे.
पहा व्हिडिओ -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
DGMO Is Virat Kohli Fan: लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी पत्रकार परिषदेत विराट कोहलीचा केला उल्लेख, त्याच्याबद्दल सांगितली मोठी गोष्ट
Pakistani Drones Shot Down: भारतीय सैन्याने पाकिस्तानेच 50 हून अधिक ड्रोन पाडले, नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमारेषेजवळ थरार
House Arrest Controversy: अश्लील क्लिप वादाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महिला आयोगाकडून Ullu CEO Vibhu Agarwal आणि House Arrest होस्ट Aizaz Khan ला समन्स
Pankaja Munde Harassment Case: पंकजा मुंडे यांना अश्लिल मेसेज; पुणे येथून एकास अटक
Advertisement
Advertisement
Advertisement