81 Years After Quit India Movement: 'भारत छोडो' चळवळीच्या 81 व्या वर्षपूर्ती दिनी तुषार गांधी यांना मुंबई पोलिसांनी घेतले ताब्यात
1942 साली ब्रिटिशांनी भारत सोडावं आणि भारताला स्वातंत्र्य मिळावं म्हणून चळवळ उभारली होती.
'भारत छोडो' चळवळीच्या 81 व्या वर्षपूर्ती दिनी तुषार गांधी आपली आदरांजली अर्पण करण्यासाठी ते ऑगस्ट क्रांती मैदानावर जात असताना त्यांना सांताक्रुझ मध्ये मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. काही वेळाने त्यांची सुटका करण्यात आली. त्यानंतर ते ऑगस्ट क्रांती मैदानाकडे गेले. मात्र या प्रकारावर त्यांनी ट्वीट करत सरकारवर हल्लाबोल केला आहे. मला अभिमान आहे या दिवशी माझ्या पणजोबा-पणजीला देखील अटक झाली होती. असं म्हटलं आहे. 81st Anniversary of Quit India Movement: 'भारत छोडो' मोहिमेच्या 81 व्या वर्षपूर्ती निमित्त स्वातंत्रसेनानींना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली .
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement
Advertisement