Ramdas Kadam: लोकांसाठी खरी लोकशाही असत्य आणि हिंसेने साध्य होऊ शकत नाही, रामदास कदम यांचे ट्वीट

रामदास कदम यांना भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन केले आहे.

Ramdas Kadam (Photo Credit: ANI)

लोकांसाठी खरी लोकशाही किंवा स्वराज्य कधीही असत्य आणि हिंसेने साध्य होऊ शकत नाही. कायद्याचा आदर केला पाहिजे जेणेकरून आपल्या लोकशाहीची मूलभूत रचना मजबूत होईल, असे विचार पेरणारे स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान, भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! अशा आशयाचे ट्विट शिवसेना नेते रामदास कदम यांनी केले आहे. ट्वीट-

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement