रखडलेले पुनर्विकास प्रकल्प ताब्यात घेऊन झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण स्वत: विकसित करणार- जितेंद्र आव्हाड

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत विकासकाने आशयपत्राच्या पुढे कुठलेही काम केलेले नसल्याने अनेक वर्षांपासून रखडलेले सुमारे 500 प्रकल्प ताब्यात घेऊन झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण स्वत: विकसित करणार आहे, असे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हान यांनी म्हटले आहे

Jitendra Awhad (Photo Credit: Twitter)

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत विकासकाने आशयपत्राच्या पुढे कुठलेही काम केलेले नसल्याने अनेक वर्षांपासून रखडलेले सुमारे 500 प्रकल्प ताब्यात घेऊन झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण स्वत: विकसित करणार आहे, असे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हान यांनी म्हटले आहे. ट्वीट-

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement