Maharashtra Political Crisis: बंडखोर आमदारांना परतण्याची शिवसेनेकडून शेवटची संधी; आज संध्याकाळच्या बैठकीला योग्य कारणाशिवाय गैरहजर राहिल्यास स्वेच्छेने पक्ष सोडल्याचं गृहित धरणार
शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी पत्र आमदारांना पाठवल्याची माहिती दिली आहे.
बंडखोर आमदारांना परतण्याची शिवसेनेकडून शेवटची संधी देण्यात आली आहे. सेनेने व्हीप जारी केला असून त्याचं पत्र पाठवण्यात आलं आहे. दरम्यान आज संध्याकाळच्या बैठकीला योग्य कारणाशिवाय गैरहजर राहिल्यास स्वेच्छेने पक्ष सोडल्याचं गृहित धरणार असल्याची माहिती त्यामध्ये देण्यात आली आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Lake Water Level: मुंबईवर पाणीटंचाईचे संकट? शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची पातळी 18% पेक्षा कमी; 60 दिवसांचा साठा शिल्लक
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
Acute Food Insecurity in Pakistan: पाकिस्तानमधील 1.1 कोटी लोकांना बसू शकतो तीव्र अन्न असुरक्षिततेचा फटका- FAO Report
AAP Delhi Resignation: अरविंद केजरीवाल यांना धक्का, आपच्या 13 नगरसेवकांचे राजीनामे; इंद्रप्रस्थ विकास पक्षाची स्थापना
Advertisement
Advertisement
Advertisement