Maharashtra Political Crisis: बंडखोर आमदारांना परतण्याची शिवसेनेकडून शेवटची संधी; आज संध्याकाळच्या बैठकीला योग्य कारणाशिवाय गैरहजर राहिल्यास स्वेच्छेने पक्ष सोडल्याचं गृहित धरणार

शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी पत्र आमदारांना पाठवल्याची माहिती दिली आहे.

बंडखोर आमदारांना परतण्याची शिवसेनेकडून शेवटची संधी देण्यात आली आहे. सेनेने व्हीप जारी केला असून त्याचं पत्र पाठवण्यात आलं आहे. दरम्यान आज  संध्याकाळच्या बैठकीला योग्य कारणाशिवाय गैरहजर राहिल्यास स्वेच्छेने पक्ष सोडल्याचं गृहित धरणार  असल्याची माहिती त्यामध्ये देण्यात आली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement