ठाणे जिल्ह्यातील सर्व रस्त्यांच्या डागडुजीची कामं मे महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण करावेत - एकनाथ शिंदे

ठाणे जिल्ह्यातील सर्व रस्त्यांच्या डागडुजीची कामं मे महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण करावेत, असे निर्देश एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

Eknath Shinde | (Photo Credits: Facebook)

ठाणे जिल्ह्यातील सर्व महानगरपालिकांच्या अखत्यारीतील सर्व रस्त्यांच्या डागडुजीची कामं मे महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश नगरविकास तसंच ठाणे जिल्ह्याचे संपर्कमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement