ठाणे जिल्ह्यातील सर्व रस्त्यांच्या डागडुजीची कामं मे महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण करावेत - एकनाथ शिंदे
ठाणे जिल्ह्यातील सर्व रस्त्यांच्या डागडुजीची कामं मे महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण करावेत, असे निर्देश एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
ठाणे जिल्ह्यातील सर्व महानगरपालिकांच्या अखत्यारीतील सर्व रस्त्यांच्या डागडुजीची कामं मे महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश नगरविकास तसंच ठाणे जिल्ह्याचे संपर्कमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Advertisement
संबंधित बातम्या
Kunal Kamra Row: आपल्याविरुद्धच्या FIR रद्द करण्यासाठी कुणाल कामराची मुंबई उच्च न्यायालयात धाव; याचिकेवर उद्या होणार सुनावणी
Student Dies While Speaking on Stage: निरोप समारंभात भाषण करताना बीएससीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू; परंडा शहरातील रा गे शिंदे महाविद्यालयातील घटना
Navi Mumbai Water Supply: नवी मुंबईकरांना दिलासा! Morbe Dam धरणात 5 महिने पुरेल इतका पाणीसाठा, परंतु पाणी जपून वापरण्याचे महापालिकेचे आवाहन
Kunal Kamra: कुणाल कामरा विरुद्ध आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार, आता EOW करणार चौकशी
Advertisement
Advertisement
Advertisement