ठाणे जिल्ह्यातील सर्व रस्त्यांच्या डागडुजीची कामं मे महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण करावेत - एकनाथ शिंदे

ठाणे जिल्ह्यातील सर्व रस्त्यांच्या डागडुजीची कामं मे महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण करावेत, असे निर्देश एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

Eknath Shinde | (Photo Credits: Facebook)

ठाणे जिल्ह्यातील सर्व महानगरपालिकांच्या अखत्यारीतील सर्व रस्त्यांच्या डागडुजीची कामं मे महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश नगरविकास तसंच ठाणे जिल्ह्याचे संपर्कमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement