Remarriage Not A Taboo: मृताच्या विधवेने पुर्नविवाह केला तरी नुकसानभरपाईसाठी पात्र - मुंबई उच्च न्यायालय
या प्रकरणाची सुनावणी करताना कोर्टाने सांगितले की विधवेने आयुष्यभर किंवा नुकसान भरपाई मिळेपर्यंत विधवाच राहणे हे अपेक्षित नाही आहे.
मोटार अपघातातील मृत व्यक्तीच्या विधवेला नुकसान भरपाई देण्याविरुद्ध विमा कंपनीची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. या महिलेने पुर्नविवाह केल्याने मोटार कंपनीने नुकसान भरपाई देण्यास मनाई केली होती. सखाराम गायकवाड यांचा रोड अपघातात मृत्यू झाल्यानंतर विमा कंपनीने त्याच्या पत्नीने दुसरे लग्न केले म्हणून नुकसान भरपाईची रक्कम देण्यास टाळाटाळ केली होती. या प्रकरणाची सुनावणी करताना कोर्टाने सांगितले की विधवेने आयुष्यभर किंवा नुकसान भरपाई मिळेपर्यंत विधवाच राहणे हे अपेक्षित नाही आहे. यामुळे सदर महिलेला भरपाईची रक्कम देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Ratnagiri Accident News: अंत्यविधीसाठी जाताना मुंबईतील पाच जणांवर काळाचा घाला; जगबुडी नदीच्या पुलावरुन कार 100 फूट खोल कोसळली, दोघे बचावले
Advertisement
Advertisement
Advertisement