Ratnagiri Accident: दोपोलीतील अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत, मुख्यमंत्री कार्यालयाची माहिती

तसेच जखमींना सरकारी खर्चाने योग्य ते वैद्यकीय उपचार देण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आली आहे.

Accident (PC - File Photo)

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली-हर्णे मार्गावर आसूद येथे ट्रक आणि रिक्षा यांच्यात झालेल्या भीषण अपघातात आठ जण ठार तर काही प्रवासी जखमी झाले. या अपघाताबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. तसेच जखमींना सरकारी खर्चाने योग्य ते वैद्यकीय उपचार देण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आली आहे. (हेही वाचा -  Ratnagiri Accident: दापोलीत ट्रक- वडाप गाडीचा भीषण अपघात; 8 जणांचा मृत्यू, 5 गंभीर जखमी)

पाहा ट्विट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement