Powai Lake: मुंबईकरांसाठी गुड न्यूज; पवई तलाव पूर्ण भरुन वाहू लागला (See Photos)
बृहन्मुंबई महानगरपालिकेचा पवई तलाव आज सायंकाळी 6.15 वाजताच्या सुमारास पूर्ण भरुन वाहू लागला.
सध्या महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. मुंबईमध्ये गेले काही दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. अशात मुंबईकरांसाठी गुड न्यूज आहे. मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कृत्रिम तलावांपैकी एक महत्त्वाचा तलाव असणारा, बृहन्मुंबई महानगरपालिकेचा पवई तलाव आज सायंकाळी 6.15 वाजताच्या सुमारास पूर्ण भरुन वाहू लागला. 545 कोटी लीटर एवढी जलधारण क्षमता असणाऱ्या या तलावाचे पाणी हे मानवाला पिण्यायोग्य नसल्याने प्रामुख्याने औद्योगिक वापरासाठी वापरली जाते. गेल्या काही दिवसात या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हा तलाव भरून वाहू लागला आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement
Advertisement