मनमाड ते अंकाई दरम्यान रेल्वेमार्गाचे काम; पंचवटी एक्स्प्रेस, जनशताब्दी, नंदिग्राम, राज्यराणी या गाड्या 25-28 जून दरम्यान बंद

पंचवटी एक्स्प्रेस, जनशताब्दी, नंदिग्राम, राज्यराणी या गाड्या 25-28 जून दरम्यान बंद राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Representational Image (Photo Credits: PTI)

मनमाड ते अंकाई दरम्यान रेल्वेमार्गाचे काम हाती घेतले जाणार असल्याने या मार्गावर चालवल्या जाणार्‍या  पंचवटी एक्स्प्रेस, जनशताब्दी, नंदिग्राम, राज्यराणी या गाड्या 25-28 जून दरम्यान बंद राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement