Sanjay Raut Criticized BJP: आज या देशात कोणीही सुरक्षित नाही, कोणालाही अटक होऊ शकते; संजय राऊत यांचा भाजपवर निशाणा
निवडणूक भाजपसाठी अवघड आहे. त्यामुळे लोकांना दुखवण्याचा त्यांचा कार्यक्रम सुरूच राहणार आहे. आज या देशात कोणीही सुरक्षित नाही. कोणालाही अटक होऊ शकते. हा प्रकार सध्या सुरू आहे. रशिया आणि चीन सारखीच परिस्थिती सध्या भारतात आहे, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
Sanjay Raut Criticized BJP: शिवसेना (यूबीटी) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिल्ली मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवरून भाजपवर निशाणा साधला आहे. माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, 'निवडणूक भाजपसाठी अवघड आहे. त्यामुळे लोकांना दुखवण्याचा त्यांचा कार्यक्रम सुरूच राहणार आहे. आज या देशात कोणीही सुरक्षित नाही. कोणालाही अटक होऊ शकते. हा प्रकार सध्या सुरू आहे. रशिया आणि चीन सारखीच परिस्थिती सध्या भारतात आहे. लोकांनी अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्री म्हणून निवडले आहे. त्यामुळे त्यांचे भवितव्य लोकच ठरवतील,' असंही संजय राऊत यांनी यावेळी नमूद केलं. (Arvind Kejriwal's First Reaction After Arrest: 'माझे जीवन देशासाठी समर्पित आहे'; अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रिया)
पहा व्हिडिओ -
Advertisement
संबंधित बातम्या
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
House Arrest Controversy: अश्लील क्लिप वादाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महिला आयोगाकडून Ullu CEO Vibhu Agarwal आणि House Arrest होस्ट Aizaz Khan ला समन्स
Will Amit Shah Resign?: अमित शाह राजीनामा देतील का? भाजपच्या प्रतिक्रियेवर राजकीय वर्तुळाचे लक्ष
Pankaja Munde Harassment Case: पंकजा मुंडे यांना अश्लिल मेसेज; पुणे येथून एकास अटक
Advertisement
Advertisement
Advertisement