औरंगाबाद जिल्ह्यातील Make In India अंतर्गत निर्मित व्हेंटीलेटर्स काम करत नसल्याचे वृत्त चुकीचे; केंद्र सरकारने दिले स्पष्टीकरण
महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यात पुरवण्यात आलेले मेक इन इंडिया (Make In India) अंतर्गत निर्मित काही व्हेंटीलेटर्स काम करत नसल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांमध्ये आले आहे. मात्र हे वृत्त निराधार आणि चुकीचे आहे.
महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यात पुरवण्यात आलेले मेक इन इंडिया (Make In India) अंतर्गत निर्मित काही व्हेंटीलेटर्स काम करत नसल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांमध्ये आले आहे. मात्र हे वृत्त निराधार आणि चुकीचे असून, पूर्ण माहिती न घेताच प्रसिध्द करण्यात आले असल्याचे केंद्र सरकरने सांगितले आहे. औरंगाबाद मेडिकल कॉलेजमध्ये ज्योती सीएनसी या भारतीय कंपनीने 150 व्हेंटीलेटर्सचा पुरवठा ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाअंतर्गतच्या केला आहे. राज्यांना त्यांच्या विनंतीनुसार, या व्हेंटीलेटर्सचा पुरवठा करण्यात आला आहे. या पुरवठादारांना पीएम केअर्स फंड मधून निधी देण्यात आलेला नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement