ATS, NIA मनसुख हिरेन मृत्यू आणि Antilia Bomb Scare बद्दल निःपक्षपाती पणे तपास करत आहे, अद्याप यामुळे सरकारमध्ये खांदेपलट नाही: मंत्री नवाब मलिक
मनसुख हिरेन मृत्यू आणि Antilia Bomb Scare मुळे सध्या राज्यातील महाविकास आघाडी सरकार वरील अडचणींमध्ये वाढ झाली आहे.
नवाब मलिक यांनी दिलेल्या माहितीनुसार ATS,NIA मनसुख हिरेन मृत्यू आणि Antilia Bomb Scare बद्दल निःपक्षपातीपणे तपास करत आहे. दोषींवर कारवाई होणार मात्र अद्याप यामुळे सरकारमध्ये खांदेपलट नाही.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Chhagan Bhujbal पुन्हा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात; पहा शपथविधी नंतरची त्यांची पहिली प्रतिक्रिया (Watch Video)
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Advertisement
Advertisement
Advertisement