Nashik Rains: नाशिक मध्ये अवकाळी पावसाने केलं कांदा, गहू, हरबरा सह फळबागांचं नुकसान

अवकाळी पावसाने रब्बी पिकांचं नुकसान झालं आहे..

Rabi Crop | Twitter

नाशिक मध्ये काल (6 मार्च) झालेल्या अवकाळी पावसाने  कांदा, गहू, हरबरा सह फळबागांचं नुकसान झालं आहे. पावसासोबत सोसाट्याचा वारा देखील आल्याने अनेक पिकं आडवी झाली आहेत. रब्बी पिकाचं नुकसान झाल्याने अनेक शेतकरी हवालदिल झाले आहेत. अजून 1-2 दिवस हे अवकाळी पावसाचं सावट राहणार आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement