BS Koshyari Controversial Statement: राज्यपालांनी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागावी, नाना पटोलेंचा हल्लाबोल
कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील टीकेची झोड उठवत राज्यपालांनी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागावी अशी मागणी केली आहे.
राज्यपाल भगत सिंह कोश्यारींच्या (Governor Bhagat Singh Koshyari) वादग्रस्त विधानावर विविध स्तरातून प्रतिक्रीया येत आहे. या वक्तव्यानंतर राज्यभरातील विरोधकांनी राज्यपालांवर ह्ललाबोल केला आहे. शिवसेना (Shiv Sena), राष्ट्रवादीसह (NCP) मनसेने (MNS) देखील राज्यपाल भगत सिंह कोश्यारींवर टीका केली आहे. आता कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी देखील टीकेची झोड उठवत राज्यपालांनी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागावी अशी मागणी केली आहे. तसेच त्यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून तातडीने हटवण्यात यावं अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Punjab Beat Rajasthan IPL 2025: पंजाबने राजस्थानला त्यांच्याच घरच्या मैदानावर केले पराभूत, 10 धावांनी जिंकला सामना
राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज सामन्याचे पाहा Live स्कोरकार्ड
RR vs PBKS, T20 Stats In TATA IPL: आयपीएलच्या इतिहासात राजस्थान विरुद्ध पंजाबची एकमेकांविरुद्धचा अशी आहे कामगिरी, दोन्ही संघांची आकडेवारी एक नजर
Rajnath Singh Visit at Bhuj Airbase: 'हा तर ट्रेलर होता, योग्य वेळी संपूर्ण चित्र दाखवेल'; भूज एअरबेसवर राजनाथ सिंह यांचे वक्तव्य
Advertisement
Advertisement
Advertisement