MPSC: सरळ सेवा भरतीसाठी सर्व विभागांनी 30 सप्टेंबर 2021 पर्यंत मागणीपत्र आयोगाकडे पाठवण्याचे CM Uddhav Thackeray यांचे निर्देश

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सरळ सेवा भरतीसाठी काही विभागांकडून अद्यापपर्यंत मागणीपत्र आयोगाला न सादर झाल्याची गंभीर दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे

CM Uddhav Thackeray (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सरळ सेवा भरतीसाठी काही विभागांकडून अद्यापपर्यंत मागणीपत्र आयोगाला न सादर झाल्याची गंभीर दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली असून, कोणत्याही परिस्थितीत 30 सप्टेंबर 2021 पर्यंत सर्व विभागांनी मंजूर पदांचा आढावा घेऊन मागणीपत्र आयोगाकडे पाठवावे असे निर्देश दिले आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement