High Tide Alert: मुंबई शहर- उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत 3-8 ऑगस्ट दरम्यान समुद्राला येणार उधाण; नागरिक, मच्छिमार, पर्यटकांनी सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घेण्याचे आवाहन
मुंबई शहर- उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत येत्या 3-8 ऑगस्ट दरम्यान समुद्राला येण्याची शक्यता आहे.
मुंबई सह आजूबाजूच्या भागात मागील काही दिवस पावसाने थोडी उसंत घेतली असली तरीही मुंबई शहर- उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत येत्या 3-8 ऑगस्ट दरम्यान समुद्राला येण्याची शक्यता असल्याने नागरिक, मच्छिमार, पर्यटकांनी सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. समुद्र खवळलेला असताना पावसाचा आनंंद घेण्यासाठी समुद्राजवळ जाऊ नये असे आवाहन करण्यात आलं आहे. अनेकदा अशावेळी अनर्थ घडून काही अपघात होण्याची शक्यता असते. Maharashtra Maritime Board याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
पहा भरतीच्या वेळा
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Advertisement
Advertisement
Advertisement