महाराष्ट्र सरकारचे अधिकारी आता Hello ऐवजी Vande Mataram म्हणणार, Sudhir Mungantiwar यांची घोषणा

सुधीर मुनगंटीवार यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मंत्रिमंडळाच्या खातेवाटपाची घोषणा होताच आणि सांस्कृतिक खात्याची जबाबदारी येताच ही घोषणा केली.

Sudhir Mungantiwar | (Photo Credit: ANI)

हे वर्ष भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. अमृत ​​महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून यापुढे महाराष्ट्रातील सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी नमस्कार न म्हणता वंदे मातरमने फोनवर संभाषण सुरू करतील, अशी घोषणा राज्याचे नवे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. सुधीर मुनगंटीवार यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मंत्रिमंडळाच्या खातेवाटपाची घोषणा होताच आणि सांस्कृतिक खात्याची जबाबदारी येताच ही घोषणा केली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement