Insurance Coverage For Warkari: लाखो वारकऱ्यांना राज्य सरकारचा दिलासा; विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना लागू

राज्य सरकार कडून वारकर्‍यांकरिता ठिकठिकाणी आरोग्य पथकं तैनात केलेली असतात. त्यांच्याद्वारा मोफत औषधोपचार दिले जातात.

Wari | Twitter

महाराष्ट्रामध्ये आषाढी एकादशीला पायी वारी करत येणार्‍या वारकर्‍यांना सरकारने मोठा दिलासा दिला आहे. विठ्ठल-रूक्मिणी वारकरी छत्र योजना लागू करत त्यांना संरक्षण दिले आहे. त्यामुळे आता वारी मध्ये अपघात होणं, मृत्यू होणं अशा परिस्थितीत सरकार कडून मदतीचा हात मिळणार आहे. मृत्यू झाल्यास कुटुंबाला 5 लाखांची मदत मिळणार आहे. दुर्घटनेत कायमचे अपंगत्व किंवा विकलांगता आल्यास 1 लाख रुपये आणि अंशत: अपंगत्व आल्यास 50 हजार रुपये देण्यात येतील. वारीत आजारी पडल्यास औषधोपचारासाठी 35 हजार रुपयापर्यंतचा खर्च मिळणार आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement