Insurance Coverage For Warkari: लाखो वारकऱ्यांना राज्य सरकारचा दिलासा; विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना लागू
राज्य सरकार कडून वारकर्यांकरिता ठिकठिकाणी आरोग्य पथकं तैनात केलेली असतात. त्यांच्याद्वारा मोफत औषधोपचार दिले जातात.
महाराष्ट्रामध्ये आषाढी एकादशीला पायी वारी करत येणार्या वारकर्यांना सरकारने मोठा दिलासा दिला आहे. विठ्ठल-रूक्मिणी वारकरी छत्र योजना लागू करत त्यांना संरक्षण दिले आहे. त्यामुळे आता वारी मध्ये अपघात होणं, मृत्यू होणं अशा परिस्थितीत सरकार कडून मदतीचा हात मिळणार आहे. मृत्यू झाल्यास कुटुंबाला 5 लाखांची मदत मिळणार आहे. दुर्घटनेत कायमचे अपंगत्व किंवा विकलांगता आल्यास 1 लाख रुपये आणि अंशत: अपंगत्व आल्यास 50 हजार रुपये देण्यात येतील. वारीत आजारी पडल्यास औषधोपचारासाठी 35 हजार रुपयापर्यंतचा खर्च मिळणार आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Mindfulness Anxiety Relief: माईंडफुलनेसद्वारे चिंतामुक्ती शक्य; अभ्यासातून निष्कर्ष
Arunachal Pradesh Earthquake: अरुणाचल प्रदेशमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, 3.8 इतकी तीव्रता
IPL 2025 Available Foreign Players List: आयपीएलचा उर्वरित हंगाम आजपासून पुन्हा सुरू; संघनिहाय उपलब्ध परदेशी खेळाडूंची यादी पहा
Advertisement
Advertisement
Advertisement