Maharashtra Cabinet Decision: राज्यात 15 ऑगस्ट 2023 पर्यंत साजरा होणार भारताच्या स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव; मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेतले काही महत्वाचे निर्णय

आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली

Chief Minister Uddhav Thackeray | (Photo Credits: | Archived, edited, symbolic images)

आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अध्यक्षस्थानी होते. या बैठकीमध्ये पुढील काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले-

 

  • नोंदणी व मुद्रांक विभागातील दुय्यम निबंधक (श्रेणी-1) आणि मुद्रांक निरीक्षक गट ब (अराजपत्रित) ही पदे लोकसेवा आयोगाच्या कक्षेत.
  • अमरावती जिल्ह्यातील राजूरा लघू पाठबंधारे प्रकल्पास 193.81 कोटींची सुधारित मान्यता देण्यात आली
  • अनाथांना एक टक्का आरक्षण लागू केले जाणार
  • नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृह ही केंद्र पुरस्कृत सुधारित योजना राज्यात राबवली जाणार
  • भारताच्या स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव राज्यात 15 ऑगस्ट 2023 पर्यंत साजरा केला जाणार

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement