Amravati Violence: अमरावतीत तीन दिवस इंटरनेट सेवा बंद, अफवा रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाचा निर्णय
अमरावती हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच या काळात शहरातील ३ दिवस इंटरनेट सेवाही बंद ठेवण्यात येणार आहे. या शिवाय अफवा पसरविणाऱ्यांवर कठोर कारवाईही करण्यात येणार आहे.
त्रिपुरा येथे घडलेल्या हिंसाचारामुळे आज अमरावतीत आयोजित करण्यात आलेल्या बंदला हिंसक वळण लागले. जमावाकडून दुकानांवर दगडफेक आणि तोडफोड करण्यात आली आहे. या जमावाला मागे हटवण्यासाठी त्यांच्यावर पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज सुद्धा करावा लागला, त्यामुळे हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच या काळात शहरातील ३ दिवस इंटरनेट सेवाही बंद ठेवण्यात येणार आहे. या शिवाय अफवा पसरविणाऱ्यांवर कठोर कारवाईही करण्यात येणार आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Pahalgam Terror Attack: भारताच्या कृतीने पाकिस्तान संतप्त! हवाई क्षेत्र बंद करत शिमला करार रद्द करण्याची दिली धमकी
Milind Rege Dies: मुंबईचे माजी कर्णधार मिलिंद रेगे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; 76 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Kalyan Satta Matka Result: 'मिलन क्लोज फाइनल अंक' काय असतो? जाणून घ्या बद्दल महत्त्वाची माहिती
Share Bazar Closed Today? आज 12 नोव्हेंबर रोजी शेयर मार्केट बंद राहणार का? जाणून घ्या, अधिक माहिती
Advertisement
Advertisement
Advertisement