Solapur: सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात मुसळधार पाऊस, कबरस्तानाकडे जाताना नदीच्या पाण्यातून नागरिकांचा प्रवास
सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात असलेल्या हरणा नदीला मोठा पूर आला आहे. या पूरामुळे पितापूर-अकतनाळ गावाचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. हे गाव नदीच्या एका बाजूला आहे. त्यामुळे लोकांना जीव मुठीत घेऊन नदी पार करावी लागते आहे.
सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात असलेल्या हरणा नदीला मोठा पूर आला आहे. या पूरामुळे पितापूर-अकतनाळ गावाचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. हे गाव नदीच्या एका बाजूला आहे. त्यामुळे लोकांना जीव मुठीत घेऊन नदी पार करावी लागते आहे. धक्कादायक असे की, गावाच्या बाजूला असलेल्या कब्रस्थानात जातानाही लोकांना नदीच्या पान्यातूनच वाट काढावी लागते आहे. या गावातील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात प्रेताला कबरस्थानाकडे घेऊन जाताना लोकांना पाण्यातून वाट काढावी लागत आहे.
ट्विट
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement