H3N2 मुळे राज्यात दोघांचा मृत्यू झाल्याचा दावा; आरोग्य मंत्री तानाजी सावंत म्हणाले अहवालाची प्रतिक्षा आहे

H3N2 मुळे राज्यात दोघांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत आहे. यावर राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सावंत यांनी म्हटले आहे की, त्या मृत्यूंची कारणे अनेक आहेत. त्यामुळ अहवालाची प्रतिक्षा आहे

Tanaji Sawant | (Photo Credits: ANI)

H3N2 मुळे राज्यात दोघांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत आहे. यावर राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सावंत यांनी म्हटले आहे की, त्या मृत्यूंची कारणे अनेक आहेत. त्यामुळ अहवालाची प्रतिक्षा आहे.

दरम्यान, राज्यात आतापर्यंत H3N2 विषाणूचे 352 रुग्ण आढळले आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सांगितले की, रुग्णांवर उपचार सुरू असून रुग्णालयांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. H3N2 प्राणघातक नाही, वैद्यकीय उपचाराने बरा होऊ शकतो. घाबरण्याची गरज नाही.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now