राज्यपाल Bhagat Singh Koshyari लवकरच होऊ शकतात पदमुक्त; PM Narendra Modi यांना लिहिले पत्र
लवकरच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी पदमुक्त होऊ शकतात. त्यांनी आज सांगितले की, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे आपल्या अनेक विवादित वक्तव्यांमुळे चर्चेत आले आहेत. विरोधकांनीही त्यांच्यावर अनेकवेळा पक्षपाती असल्याचा आरोप केला आहे. याआधी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शनिवारी एक विधान केले जे चर्चेत होते. ते म्हणाले होते की, 'राज्यपाल होण्यात आनंद नाही, या पदावर असण्याचे दु:खच आहे. आता माहिती मिळत आहे की, लवकरच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी पदमुक्त होऊ शकतात. त्यांनी आज सांगितले की, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी, 'आपल्याला सर्व राजकीय जबाबदाऱ्यांमधून मुक्त व्हायचे आहे', असे पंतप्रधानांना कळवले आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Punjab Beat Rajasthan IPL 2025: पंजाबने राजस्थानला त्यांच्याच घरच्या मैदानावर केले पराभूत, 10 धावांनी जिंकला सामना
राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज सामन्याचे पाहा Live स्कोरकार्ड
RR vs PBKS, T20 Stats In TATA IPL: आयपीएलच्या इतिहासात राजस्थान विरुद्ध पंजाबची एकमेकांविरुद्धचा अशी आहे कामगिरी, दोन्ही संघांची आकडेवारी एक नजर
GT Players to Wear Lavender Jersey: 22 मे ला लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या आयपीएल सामन्यात लव्हेंडर जर्सीत दिसणार गुजरात टायटन्सचे खेळाडू; देणार एक खास संदेश
Advertisement
Advertisement
Advertisement