'कोल्हापूर, सातारा आणि सांगलीतील पूर परिस्थिती अजूनही गंभीर, उद्या Sangli आणि Kolhapur ला देणार भेट'- उपमुख्यमंत्री अजित पवार
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, कोल्हापूर, सातारा आणि सांगलीतील पूर परिस्थिती अजूनही गंभीर आहे
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, कोल्हापूर, सातारा आणि सांगलीतील पूर परिस्थिती अजूनही गंभीर आहे. आज ते मुख्यमंत्र्यांशी याबाबत बोलले. आज ते साताऱ्याच्या दौऱ्यावर आहेत व उद्या सांगली आणि कोल्हापूरला जातील. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्य अधिकाऱ्यांशी संपर्कात असल्याची माहितीही त्यांनी दिली.
ते पुढे म्हणाले की, राज्य सरकार सर्व बाधित लोकांसोबत आहे. बचावकार्य सुरू आहे. आम्ही काम करण्यासाठी सर्व एजन्सीजची मदत घेत आहोत. सहा बाधित जिल्ह्यांतील सुमारे 1 लाख लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. पाऊस थांबला आहे मात्र हळूहळू ओसरत आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
Bank Loans For Ladki Bahin Scheme Beneficiaries: आता लाडक्या बहिणींना लवकरच 40 हजार रुपयांपर्यंत कर्ज मिळणार; अजित पवार यांची मोठी घोषणा
Bangladesh To Skip Pakistan Tour? भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशच्या पाकिस्तान दौऱ्यावर प्रश्नचिन्ह; यूएई दौऱ्याची पुष्टी
Advertisement
Advertisement
Advertisement