शिंदे गटाला निवडणूक आयोगाने दिलेल्या दिलासानंतर मंत्री Deepak Kesarkar यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर शाब्दिक वार; पहा काय म्हणाले? (Watch Video)
'ज्यांना सहानभुतीवर जगायचं असतं ते तिथेच जातात. त्यावरच आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न करतात' अशी टीका केसरकरांनी केली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला 'धनुष्यबाण' निशाणी आणि 'शिवसेना' पक्ष नाव दिल्यानंतर त्यांच्या गोटात आनंद व्यक्त केला जात आहे. काल महाराष्ट्र सदनामध्ये मीडीयाशी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंना याप्रकरणी सहानभुती मिळेल का असा प्रश्न विचारता त्यांनी 'ज्यांना सहानभुतीवर जगायचं असतं ते तिथेच जातात. त्यावरच आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न करतात' असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Lake Water Level: मुंबईवर पाणीटंचाईचे संकट? शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची पातळी 18% पेक्षा कमी; 60 दिवसांचा साठा शिल्लक
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
Acute Food Insecurity in Pakistan: पाकिस्तानमधील 1.1 कोटी लोकांना बसू शकतो तीव्र अन्न असुरक्षिततेचा फटका- FAO Report
AAP Delhi Resignation: अरविंद केजरीवाल यांना धक्का, आपच्या 13 नगरसेवकांचे राजीनामे; इंद्रप्रस्थ विकास पक्षाची स्थापना
Advertisement
Advertisement
Advertisement