Devendra Fadnavis On Rahul Gandhi: गांधी कुटुंबाने दोन हजार कोटींची संपत्ती केली हडप - देवेंद्र फडणवीस
राहुल गांधी आणि त्याच्या कुटंबाने 2010 साली यंग इंडिया नावाची केवळ पाच लाख रुपयावर कंपनी सुरु केली. या कंपनीच्या माध्यामातुन गांधी कुटुंबाने 2 हजार कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केला आहे. असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
काॅंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची आज ईडी कडून चौकशी करण्यात आली. यावर भाजप नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पत्रकार परिषद घेवुन गांधी कुटुंबावर हल्लाबोल केला आहे. फडणवीस म्हणाले आहे की, राहुल गांधी आणि त्याच्या कुटंबाने 2010 साली यंग इंडिया नावाची केवळ पाच लाख रुपयावर कंपनी सुरु केली. या कंपनीच्या माध्यामातुन गांधी कुटुंबाने 2 हजार कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केला आहे. असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते पुढे म्हणाले आहे की, एजीएल ही राष्टीय संपत्ती आहे. ती कुणी खासगी करत असेल तर यावर कारवाई होण स्वाभाविक आहे. मला वाटत काॅग्रेसनं याचा बाऊ करण्यापेक्षा या चौकशीला समोर जायला हंव.
Tweet
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement