Coronavirus: महाराष्ट्राला Remdesivir पुरवठा होऊ नये यासाठी केंद्राचा औषध कंपन्यांवर दबाव- नवाब मलिक

कोरोना व्हायरस संक्रमित (Coronavirus) रुग्णांना आवश्यक असलेल्या रेमिडिसीव्हर (Remdesivir) औषधांचा पुरवठा महाराष्ट्राला करु नका. अन्यथा तुमचा परवाना रद्द करु असा दबाव केंद्र सरकारने औषध कंपन्यांवर टाकला आहे, असा दावा राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.

Maharashtra Minister & NCP leader Nawab Malik | (Photo Credits: ANI)

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केंद्र सरकारवर गंभीर आणि खळबळजनक आरोप केला आहे. कोरोना व्हायरस संक्रमित (Coronavirus) रुग्णांना आवश्यक असलेल्या रेमिडिसीव्हर (Remdesivir) औषधांचा पुरवठा महाराष्ट्राला करु नका. अन्यथा तुमचा परवाना रद्द करु असा दबाव केंद्र सरकारने औषध कंपन्यांवर टाकला आहे, असा दावा राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement