Rahul Gandhi यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा, मानहानी प्रकरणात अंतरीम संरक्षण वाढ

काँग्रेस नेते आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांना मुंबई उच्च न्यायालयाने अंतिरीम संरक्षण वाढवून दिले आहे. भाजप नेते श्री श्रीमल यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या प्रकरणात गांधी यांना हा दिलासा मिळाला आहे.

Rahul Gandhi | Photo Credit - Twitter)

काँग्रेस नेते आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांना मुंबई उच्च न्यायालयाने अंतिरीम संरक्षण वाढवून दिले आहे. भाजप नेते श्री श्रीमल यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या प्रकरणात गांधी यांना हा दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या गिरगाव न्यायदंडाधिकाऱ्यांनी या फौजदारी प्रकरणाची कारवाई पुढे ढकलण्याचे निर्देश दिले आहेत. हे अंतरीम संरक्षण येत्या 23 जानेवारी 2024 पर्यंत वाढवण्यात आले आहे. (हेही वाचा, Rahul Gandhi यांनी PM Modi यांचा उल्लेख 'पनौती' केल्यावरून निवडणूक आयोगाची नोटीस; 25 नोव्हेंबर पर्यंत उत्तर देण्यास मुदत)

एक्स पोस्ट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement