Amravati Violence: अमरावतीत चार दिवस संचारबंदी लागू, अफवा पसरू नये म्हणून इंटरनेट सुविधा बंद राहणार असल्याची दिलीप वळसे पाटील यांची माहिती
अमरावतीत बंदच्या दरम्यान निर्माण झालेल्या हिंसाचारामुळे तेथे 4 दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
अमरावतीत बंदच्या दरम्यान निर्माण झालेल्या हिंसाचारामुळे तेथे 4 दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्याचसोबत अफवा पसरु नये म्हणून इंटरनेट सुविधा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे.
Tweet:
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement