अनंत चतुर्दशी च्या दुसर्‍या दिवशी वर्सोवा बीच स्वच्छता मोहिम; Amruta Fadnavis, Ayushmann Khurrana, Niranjan Hiranandani नी घेतला सहभाग

मुंबई मध्ये वर्सोवा बीच वर देखील यामधूनच खास स्वच्छता अभियान राबवण्यात आलं होतं. अमृता फडणवीस, आयुष्मान खुराना, निरंजन हिरानंदानी यांनी यामध्ये सहभाग घेत बीच स्वच्छ केला आहे.

Versova Beach | X @ANI

दहा दिवसांच्या सेवेनंतर गणपती बाप्पांना अनंत चतुर्दशी दिवशी निरोप देण्यात आला. मात्र या गणेशोत्सवादरम्यान अर्धवट विसर्जित झालेल्या मूर्त्या किनार्‍यावर येतात. हार फुलांचा कचरा समुद्राचं सौंदर्य खराब करतात. मुंबई मध्ये वर्सोवा बीच वर देखील यामधूनच खास स्वच्छता अभियान राबवण्यात आलं होतं. अमृता फडणवीस, आयुष्मान खुराना, निरंजन हिरानंदानी यांनी यामध्ये सहभाग घेत बीच स्वच्छ केला आहे. दरम्यान त्यांच्यासोबत अनेक शाळकरी मुलं देखील सहभागी होती.

वर्सोवा बीच वर स्वच्छता मोहिम

मुंबई स्वच्छ ठेवण्याचं  Niranjan Hiranandani  यांचं आवाहन

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement