अनंत चतुर्दशी च्या दुसर्या दिवशी वर्सोवा बीच स्वच्छता मोहिम; Amruta Fadnavis, Ayushmann Khurrana, Niranjan Hiranandani नी घेतला सहभाग
मुंबई मध्ये वर्सोवा बीच वर देखील यामधूनच खास स्वच्छता अभियान राबवण्यात आलं होतं. अमृता फडणवीस, आयुष्मान खुराना, निरंजन हिरानंदानी यांनी यामध्ये सहभाग घेत बीच स्वच्छ केला आहे.
दहा दिवसांच्या सेवेनंतर गणपती बाप्पांना अनंत चतुर्दशी दिवशी निरोप देण्यात आला. मात्र या गणेशोत्सवादरम्यान अर्धवट विसर्जित झालेल्या मूर्त्या किनार्यावर येतात. हार फुलांचा कचरा समुद्राचं सौंदर्य खराब करतात. मुंबई मध्ये वर्सोवा बीच वर देखील यामधूनच खास स्वच्छता अभियान राबवण्यात आलं होतं. अमृता फडणवीस, आयुष्मान खुराना, निरंजन हिरानंदानी यांनी यामध्ये सहभाग घेत बीच स्वच्छ केला आहे. दरम्यान त्यांच्यासोबत अनेक शाळकरी मुलं देखील सहभागी होती.
वर्सोवा बीच वर स्वच्छता मोहिम
मुंबई स्वच्छ ठेवण्याचं Niranjan Hiranandani यांचं आवाहन
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Operation Olivia 2025: ओडिशाच्या रुषिकुल्या नदीमुखी 6.98 लाख ऑलिव्ह रिडले कासवांनी विक्रमी अंडी घालण्याची नोंद
TRAI Drive Test Report 2025: डेटा स्पीडमध्ये जिओ आघाडीवर, व्हॉइस कॉल क्वालिटीमध्ये एअरटेल अव्वल; ट्रायचा ड्राइव्ह चाचणी अहवाल जाहीर
Mumbai Metro 9 Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवला दहिसर (पूर्व) ते मीरा-भाईंदरला जोडणाऱ्या मुंबई मेट्रो-9 च्या ट्रायल रनला हिरवा झेंडा; जाणून घ्या कधी सुरु होणार
Advertisement
Advertisement
Advertisement