'भरपूर मीठ असलेल्या आहारामुळे तणावाची पातळी वाढू शकते'- Study
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जास्त मीठ सेवन केल्याने चिंता आणि आक्रमकता यांसारख्या इतर वर्तणुकीतील बदल होतात का हे समजून घेण्यासाठी पुढील अभ्यास सुरू आहेत.
भरपूर मीठ असलेल्या आहारामुळे तणावाची पातळी वाढू शकते, असे एका नवीन अभ्यासातून समोर आले आहे. कार्डिओव्हस्कुलर रिसर्चमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, शास्त्रज्ञांना उंदरांच्या अभ्यासात असे आढळून आले आहे की जास्त मीठयुक्त आहारामुळे स्ट्रेस हार्मोनची पातळी 75 टक्क्यांनी वाढते. प्रौढांसाठी शिफारस केलेले मीठ दिवसातून सहा ग्रॅमपेक्षा कमी असते परंतु बहुतेक लोक नियमितपणे नऊ ग्रॅम खातात. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जास्त मीठ सेवन केल्याने चिंता आणि आक्रमकता यांसारख्या इतर वर्तणुकीतील बदल होतात का हे समजून घेण्यासाठी पुढील अभ्यास सुरू आहेत. हा अभ्यास कार्डिओव्हस्कुलर रिसर्चमध्ये प्रकाशित झाला आहे. ब्रिटीश हार्ट फाउंडेशन आणि किडनी रिसर्च यूके यांनी याला निधी दिला होता.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Lake Water Level: मुंबईवर पाणीटंचाईचे संकट? शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची पातळी 18% पेक्षा कमी; 60 दिवसांचा साठा शिल्लक
Col Sofiya Qureshi यांच्याबद्दल केलेलं विधान मंत्री Vijay Shah यांना भोवणार; MP High Court ने दिले FIR दाखल करण्याचे निर्देश
Child Care and Alimony: अपत्यसंगोपनासाठी नोकरी सोडणारी महिला पोटगीस पात्र: दिल्ली उच्च न्यायालय
IPL 2025: जोश हेझलवूडपासून जोस बटलरपर्यंत 'हे' खेळाडू आयपीएलच्या उर्वरित सामन्यांना मुकण्याची शक्यता; पहा परदेशी खेळाडूंची यादी
Advertisement
Advertisement
Advertisement