Gujarat: गुजरातमध्ये भीषण अपघात, मीठ कारखान्याची भिंत कोसळून 12 जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरूच
गुजरातमधील हलवड जीआयडीसीतील सागर मीठ कारखान्यात झालेल्या भीषण दुर्घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू केले.
गुजरातमधील हलवड जीआयडीसीतील सागर मीठ कारखान्यात झालेल्या भीषण दुर्घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू केले. घटनास्थळी अद्याप अधिक मजूर गाडले गेल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या बचावकार्य सुरू आहे. मृतांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी सरकार उभे आहे असे राज्यमंत्री ब्रिजेश मेरजा यांनी सांगितले आहे.
Tweet
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Advertisement
Advertisement
Advertisement