Rahul Gandhi यांचा केंद्र सरकार वर पुन्हा हल्लाबोल- 'भारतात केवळ संकट कोरोनाचं नव्हे तर केंद्र सरकारची 'जनतेविरूद्ध धोरणं' देखील आहे'
राहुल गांधी यांनी आज ट्वीट करत भारतातील कोरोना परिस्थितीबाबत केंद्र सरकारची धोरणं जनमाणसासाठी फायद्याची नसल्याचं सांगत टीका केली आहे.
Rahul Gandhi यांचं ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)