'जनता दरबार' मध्ये CM Yogi नी ऐकल्या लोकांच्या समस्या, तक्रारदारांना न्यायाचे दिले आश्वासन

लखनऊ मध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जनता दरबारात जनतेच्या समस्या ऐकून घेतल्या. यावेळी मुख्यमंत्री योगी यांनी समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले आहे.

लखनऊ मध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जनता दरबारात जनतेच्या समस्या ऐकून घेतल्या. यावेळी मुख्यमंत्री योगी यांनी समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले आहे. कायदेशीर मार्गाने समस्या जलदगतीने सोडविण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement