Chandrakant Patil On Nawab Malik: नवाव मलिक यांना अटक झाल्यानंतर भाजपकडून राजीनाम्याची मागणी, तसे न केल्यास आम्ही आंदोलन करू

नवाब मलिक यांच्या अटकेनंतर भाजप नेते चंद्रकात पाटील यांनी त्याच्या राजीनाम्याची मागणी केली आहे, तसे न केल्यास आम्ही आंदोलन करू. ते सरकार कसे चालवत आहेत? महाराष्ट्राच्या मंत्र्यांवर आरोपांची लांबलचक यादी आहे, वाचून कंटाळा येईल असे चंद्रकात पाटील म्हणाले.

Chandrakant Patil | (Photo Credit: Twitter)

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांना अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate) अर्थातच ईडीद्वारे (ED ) अटक करण्यात आली आहे. या अटकेनंतर भाजप नेते चंद्रकात पाटील यांनी त्याच्या राजीनाम्याची मागणी केली आहे, तसे न केल्यास आम्ही आंदोलन करू. ते सरकार कसे चालवत आहेत? महाराष्ट्राच्या मंत्र्यांवर आरोपांची लांबलचक यादी आहे, वाचून कंटाळा येईल असे चंद्रकात पाटील म्हणाले.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement