Chandrakant Patil On Nawab Malik: नवाव मलिक यांना अटक झाल्यानंतर भाजपकडून राजीनाम्याची मागणी, तसे न केल्यास आम्ही आंदोलन करू
नवाब मलिक यांच्या अटकेनंतर भाजप नेते चंद्रकात पाटील यांनी त्याच्या राजीनाम्याची मागणी केली आहे, तसे न केल्यास आम्ही आंदोलन करू. ते सरकार कसे चालवत आहेत? महाराष्ट्राच्या मंत्र्यांवर आरोपांची लांबलचक यादी आहे, वाचून कंटाळा येईल असे चंद्रकात पाटील म्हणाले.
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांना अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate) अर्थातच ईडीद्वारे (ED ) अटक करण्यात आली आहे. या अटकेनंतर भाजप नेते चंद्रकात पाटील यांनी त्याच्या राजीनाम्याची मागणी केली आहे, तसे न केल्यास आम्ही आंदोलन करू. ते सरकार कसे चालवत आहेत? महाराष्ट्राच्या मंत्र्यांवर आरोपांची लांबलचक यादी आहे, वाचून कंटाळा येईल असे चंद्रकात पाटील म्हणाले.
Tweet
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
AAP Delhi Resignation: अरविंद केजरीवाल यांना धक्का, आपच्या 13 नगरसेवकांचे राजीनामे; इंद्रप्रस्थ विकास पक्षाची स्थापना
Accident on Atal Setu: अटल सेतूवर भीषण अपघात; 180 किमी प्रतितास वेगाने SUV चालवणाऱ्या 28 वर्षीय तरुणाचा डंपरला धडकल्याने मृत्यू
Israeli Air Strikes on Gaza: गाझावरील इस्रायली हवाई हल्ल्यात 20 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्राकडून हल्ल्याचा निषेध
Advertisement
Advertisement
Advertisement