Uttar Pradesh:उत्तर प्रदेशात कुशीनगर जिल्हयात विहिर खचून झालेल्या दुर्घटनेत, 13 जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेशात कुशीनगर जिल्हयात विहिर खचून झालेल्या दुर्घटनेत, 13 जणांचा मृत्यू झाला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत दु:ख व्यक्त केले आहे.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

उत्तर प्रदेशात कुशीनगर जिल्हयात विहिर खचून झालेल्या दुर्घटनेत, 13 जणांचा मृत्यू झाला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत दु:ख व्यक्त केले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement