PM Jan Dhan योजनेला 7 वर्षे पूर्ण, पंतप्रधान मोदी म्हणाले 'देशाच्या विकासाची वाट कायमची बदलली'

PM Jan Dhan योजनेला आज 7 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त बोलताना पंतप्रधान मोदी यांनी म्हटले की, आज आपण पीएम जन धन ची सात वर्षे पूर्ण करत आहोत. हा एक उपक्रम ज्याने भारताच्या विकासाची वाटचाल कायम बदलली आहे.

PM Narendra Modi at Red Fort | (Photo Credits-Twitter/ANI)

PM Jan Dhan योजनेला आज 7 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त बोलताना पंतप्रधान मोदी यांनी म्हटले की, आज आपण पीएम जन धन ची सात वर्षे पूर्ण करत आहोत. हा एक उपक्रम ज्याने भारताच्या विकासाची वाटचाल कायम बदलली आहे. यामुळे असंख्य भारतीयांसाठी आर्थिक समावेशन आणि सन्मानाचे जीवन तसेच सक्षमीकरण सुनिश्चित केले आहे. जन धन योजनेमुळे पारदर्शकता वाढण्यास मदत झाली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement