Modi Govt Brought Back 238 Antiquities: मोदी सरकारच्या काळात 238 पुरातन वास्तू भारतात परत आणल्या
भारतातून अनेक पुरातन वास्तू या चोरी किंवा तस्करीच्या माध्यमातून विदेशात गेल्या आहेत. मोदी सरकार यासाठी अनेक देशांशी तसेच राजघराण्यांशी याबाबात चर्चा करत असते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकार जगभरातून भारतातल्या पुरातन वास्तू आणि कलाकृती परत आणत आहे. भारताच्या मौल्यवान ऐतिहासीक आणि सांस्कृतीक महत्त्व असलेल्या अनेक पुरातन वास्तू भारतात आणण्यासाठी भारत सरकार प्रयत्नशील आहे. भारतातून अनेक पुरातन वास्तू या चोरी किंवा तस्करीच्या माध्यमातून विदेशात गेल्या आहेत. मोदी सरकार यासाठी अनेक देशांशी तसेच राजघराण्यांशी याबाबात चर्चा करत असते. आतापर्यंत 2014 पासून 238 पुरातन वास्तू भारतात आणल्या आहेत.
पहा ट्विट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Maharashtra Govt Cancels Bogus Ration Cards: सरकारची मोठी कारवाई! राज्यभरातील 18 लाखांहून अधिक बोगस रेशनकार्ड रद्द
Krishnamurthy Subramanian: मोदी सरकारचा मोठा निर्णय! IMF बोर्डाचे नामांकित सदस्य कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांच्या सेवा तात्काळ संपुष्टात
Eid Mehndi Design: रमजान ईदला हातावर काढा 'या' मेहंदी डिझाइन्स; पहा व्हिडिओ
Advertisement
Advertisement
Advertisement