Katra-Delhi Vande Bharat ट्रेनला आता Udhampur, Kathua मध्येही मिळणार थांबे - Union Minister Dr Jitendra Singh
वंदे भारत ट्रेनमुळे 8 तासात दिल्लीवरून कटरा गाठता येणार आहे.
वैष्णोवदेवीला जाणार्या भाविकांसाठी आता दिल्ली स्थानकातून वंदे भारत ट्रेनची फेरी सुटणार आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी 30 डिसेंबर पासून वंदे भारतची ही फेरी सुरू होणार असल्याची माहिती दिली आहे. या ट्रेनला उधमपूर आणि कठुआ येथेही थांबे दिले जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. वंदे भारत ट्रेनमुळे 8 तासात दिल्लीवरून कटरा गाठता येणार आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
TATA IPL Points Table 2025 Update: दिल्ली कॅपिटल्सला हरवून गुजरात टायटन्स प्लेऑफमध्ये दाखल, इंडियन प्रीमियर लीगचे अपडेटेड पॉइंट्स टेबल पहा
Gujarat Beat Delhi IPL 2025: गुजरातने दिल्लीचा 10 गडी राखून केला पराभव, सुदर्शन-गिलने ठरले विजयाचे हिरो, प्लेऑफसाठी केला प्रवेश
KL Rahul Milestone: टी-20 मध्ये केएल राहुलचा मोठा पराक्रम, किंग कोहलीचा विक्रम मोडला, रिझवानही राहिला मागे
Punjab Beat Rajasthan IPL 2025: पंजाबने राजस्थानला त्यांच्याच घरच्या मैदानावर केले पराभूत, 10 धावांनी जिंकला सामना
Advertisement
Advertisement
Advertisement