Katra-Delhi Vande Bharat ट्रेनला आता Udhampur, Kathua मध्येही मिळणार थांबे - Union Minister Dr Jitendra Singh

वंदे भारत ट्रेनमुळे 8 तासात दिल्लीवरून कटरा गाठता येणार आहे.

Vande Bharat | Twitter

वैष्णोवदेवीला जाणार्‍या भाविकांसाठी आता दिल्ली स्थानकातून वंदे भारत ट्रेनची फेरी सुटणार आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी 30 डिसेंबर पासून वंदे भारतची ही फेरी सुरू होणार असल्याची माहिती दिली आहे. या ट्रेनला उधमपूर आणि कठुआ येथेही थांबे दिले जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. वंदे भारत ट्रेनमुळे 8 तासात दिल्लीवरून कटरा गाठता येणार आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement