Kashmir Police ने IPS विजय कुमार यांच्या नेतृत्वाखाली अडीच वर्षात मारले तब्बल 500 दहशतवादी, जाणून घ्या संपूर्ण माहिती
श्री विजय कुमार (IPS) आयजीपी म्हणून रुजू झाल्यापासून काश्मीरमध्ये एकूण 500 दहशतवादी मारले गेले. जाणून घ्या संपूर्ण माहिती
कुलगाम चकमकीत 2 दहशतवादी ठार झाल्यामुळे, श्री विजय कुमार (IPS) आयजीपी म्हणून रुजू झाल्यापासून काश्मीरमध्ये एकूण 500 दहशतवादी मारले गेले. काश्मीर पोलिसांनी 500 दहशतवादी अडीच वर्षात मारले आहेत, आज काश्मीर पोलिसांनी दहशतवाद्यांचे अड्डे देखील उध्वस्त केले गेले.
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
UCO Bank Loan Fraud: युको बँकेचे माजी अध्यक्ष आणि सीएमडी सुबोध कुमार गोयल यांना ईडीकडून अटक; 6,210 करोड रुपयांचे घोटाळा प्रकरण
Vijay Karkhanis Dies: मुंबई संघाचे माजी यष्टीरक्षक-फलंदाज विजय कारखानीस कलावश; वयाच्या 83 वर्षी निधन
Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
Advertisement
Advertisement
Advertisement