Kashmir Police ने IPS विजय कुमार यांच्या नेतृत्वाखाली अडीच वर्षात मारले तब्बल 500 दहशतवादी, जाणून घ्या संपूर्ण माहिती

श्री विजय कुमार (IPS) आयजीपी म्हणून रुजू झाल्यापासून काश्मीरमध्ये एकूण 500 दहशतवादी मारले गेले. जाणून घ्या संपूर्ण माहिती

कुलगाम चकमकीत 2 दहशतवादी ठार झाल्यामुळे, श्री विजय कुमार (IPS) आयजीपी म्हणून रुजू झाल्यापासून काश्मीरमध्ये एकूण 500 दहशतवादी मारले गेले. काश्मीर पोलिसांनी 500 दहशतवादी अडीच वर्षात मारले आहेत, आज काश्मीर पोलिसांनी दहशतवाद्यांचे अड्डे देखील उध्वस्त केले गेले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement